Thursday, August 14 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Author: nationalforum

पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्ट्यांतील बेरोजगार युवकांची कृषी उत्पन्न बाजार समितीला कैफियत सनद सादर

पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील झोपडपट्ट्यांतील बेरोजगार युवकांची कृषी उत्पन्न बाजार समितीला कैफियत सनद सादर

सर्व साधारण
apmc pune * बाजार समितीचे कर्मचारी- रासकर, कोंडे, कळमकर आणि बिबव्यांकडून वरकमाईचे महाउदयोग.        बाजार समितीला बदलीचा कायदाच लागु नाहीये काय... प्रशासक वर्षानुवर्षे तिथंच, कोंडे, रासकर हे देखील एकाच विभागात वर्षानुवर्षे, इतर अधिकारी व कर्मचारी आहे त्याच विभागात कार्यरत. वरील कर्मचार्‍यांचा विभाग बदली का होत  नाहीये... एकाच कर्मचार्‍याला वर्षानुवर्षे एकाच पदावर कशााठी... पुणे/दि/ प्रतिनिधी/        पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गुळ-भुसार, फळ व भाजीपाला विभाग, डाळींब यार्ड, फुल बाजार तसेच बाजार समितीकडील आऊटसोर्सिंगच्या कामांमध्ये स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच परप्रांतियांना बाजार आवारातून काढुन टाकावे या मागणीचे निवेदन रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र पुरस्कृत मार्केटयार्ड स्थानिक कामगार हक्क परिषदे...
खेकड्यानं धरण फोडलं, ही तर बौद्धिक दिवाळखोरी-विजय पांढरे

खेकड्यानं धरण फोडलं, ही तर बौद्धिक दिवाळखोरी-विजय पांढरे

शासन यंत्रणा
tiware dam पुणे/दि/        रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या ‘खेकडा’ वक्तव्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी जोरदार टीका सुरू झालीय.जलसंधारण विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरेंनी जलसंधारण मंत्र्यांचं ‘खेकडा’ वक्तव्य म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी असल्याचं म्हटलंय.        मोठ्याप्रमाणावर खेकड्यांनी तिवरे धरणं पोखरल्यामुळं ते फुटल्याची प्रतिक्रिया जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली होती. त्यावर विजय पांढरेंनी सावंत यांचं ते वक्तव्य अतिशय हास्यास्पद असून याला केवळ बौद्धिक दिवाळखोरीच म्हटलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिलीय.        तिवरे धरणाचा जो बेस आहे तो जवळपास आठशे ते हजार फूट रुंद आहे. खेकडा साधारणतः तीन ते चार फूट पोखरू शकतो आणि त्यामुळे जलसंधारण मं...
सारथीच्या धर्तीवर मागासवर्गीयांसाठी स्वायत्त संस्था – मंत्री डॉ. संजय कुटे

सारथीच्या धर्तीवर मागासवर्गीयांसाठी स्वायत्त संस्था – मंत्री डॉ. संजय कुटे

शासन यंत्रणा
vidhan bhavan mumbai मुंबई/दि/ विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील समाजाच्या युवक-युवतींसाठी विविध उपक्रम अंमलात आणण्यासाठी सारथीच्या धर्तीवर स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा शासनाचा मानस असून यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती विमुक्त जाती भटक्या जमाती, इमाव व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री तथा कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी आज विधानसभा आणि विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे दिली.        डॉ. कुटे पुढे म्हणाले, ‘बार्टी’ तसेच ‘सारथी’ या दोन्ही संस्थांमार्फत त्या-त्या लक्षित घटकांसाठी अनेक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत आणि त्यामुळे त्या-त्या घटकांच्या युवक युवतींचा विविध माध्यमातून विकास घडविला जात आहे. त्याचप्रकारे, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व ...

देशात दारू पिणार्या १६ कोटी लोकांपैकी ६ कोटी अट्टल बेवडे

सामाजिक
नवी दिल्ली : देशात किती लोकं दारू पितात याचा तपशीलवार आकडा केंद्र सरकारने राज्यसभेत सादर केला आहे. सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी ही आकडेवारी राज्यसभेत मांडली आहे. या आकडेवारीनुसार देशातले १६ कोटी नागरिक दारू पितात तर यातले ६ कोटी अट्टल बेवडे आहेत.        सामाजिक न्यायमंत्रालयाने पहिल्यांदाच व्यसने करणार्‍या नागरिकांचा आकडा कळावा यासाठी सर्वेक्षण केलं होतं. २०१८ साली हे सर्वेक्षण करण्यात आलं असून २ लाख १११ कुटुंबाच्या आधारे हा अभ्यास अहवाल तयार करण्यात आला. देशातील सगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कुटुंबे यासाठी निवडण्यात आली होती. अंमली पदार्थ किती प्रमाणात आणि कसे सेवन केले जातात याचा अभ्यास या सर्वेक्षणात करण्यात आला होता. ४ लाख ७३ हजार ५६९ व्यक्तींना या सर्वेक्षणाअंतर्गत प्रश्‍न विचारण्यात आले होते.       ...
खडसे कार्यकर्त्यांना म्हणाले, मला बाजूला केलं तसं तुम्हांला केलं जाईल

खडसे कार्यकर्त्यांना म्हणाले, मला बाजूला केलं तसं तुम्हांला केलं जाईल

राजकीय
khadse khalsa रावेर/ दि/ रावेर येथ झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना वापरून फेकून देतात बाहेरील लोकांना सन्मान मात्र निष्ठावंताची अवहेलना होत आहे अशी मनातील खदखद पुन्हा एकदा एकनाथ खडसेंनी कार्यकर्त्यांसमोर मांडली. माझे मंत्रिपद गेल्याने जळगाव जिल्ह्याचे मोठं नुकसान झाल्याचं वक्तव्य खडसेंनी जाहीर कार्यक्रमात केलं.        विधानसभेत मी मांडलेल्या मुद्द्यांबाबत सरकारला एकही उत्तर देता आले नाही, स्पष्टीकरण दिले नाही. आपल्याला आपला पक्ष टिकिट देवो अथवा न देवो, जनता माझ्या पाठीशी आहे. असं वक्तव्य केल्याने खडसेंना नेमकं काय म्हणायचं आहे याचं राजकीय वर्तुळात तर्क वितर्क काढण्यास सुरवात झाली आहे.        दुसर्‍या पक्षातील लोकांना भाजपमध्ये मंत्रीपदे देऊन बाहेरच्यांना सन्मानाची वागणूक मिळत आहे मात्र निष्ठा...
आंबेडकर नगराला गुन्हेगार बनविण्याचा मा. यार्ड पोलीसांचा संकल्प न्यायालयाने निर्दोष केलेल्यांना माघाहून १४९ व आता तर १०७ करण्याचा प्रयत्नपूर्वक महासंकल्प –

आंबेडकर नगराला गुन्हेगार बनविण्याचा मा. यार्ड पोलीसांचा संकल्प न्यायालयाने निर्दोष केलेल्यांना माघाहून १४९ व आता तर १०७ करण्याचा प्रयत्नपूर्वक महासंकल्प –

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/        महाराष्ट्र पोलीस दलाकडून आलेल्या सूचनेनुसार, पुणे शहर पोलीसांचे ध्येय आहे की, पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था टिकविणे, सज्जनांना सुरक्षा व दुर्जनांना कायद्याव्दारे स्थापित नियमानुसार दंडीत करणे, महिला व मुलींची सुरक्षा करणे, गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन अशा प्रकारचे ध्येय ठेवण्यात आले आहे. परंतु पुणे शहर पोलीस दलातील काही पोलीस स्टेशन ही स्वतःला पोलीस महासंचालक दर्जाची समजु लागली आहे. नशिबाच्या थैलीने पोलीस स्टेशन मिळालेल्यांना, आभाळ देखील एक बोट ठेंगणं वाटू लागलं आहे. जे मिळालं आहे, ते टिकवुन ठेवण्यासाठी पोलीस दलाचे ध्येय साकारणे आवश्यक आहे की, गुन्हेगारांना गोंजारून, त्यांचे लांगुन चालन करून, यांची खुर्ची टिकतेय की अशी आजची मार्केटयार्ड पोलीस स्टेशनची परिस्थिती निर्माण झाली आहे. हद्दीतील अवैध कृत्य करणारे उजळ माथ्याने फिरत आहेत, तर सर्वसामान्य नागरीक व महिला, प...
कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील गुन्हेगारी मोडीत काढणार – देशमुख गुन्हेगारांची नाकेबंदी, अंगमेहनती,कष्टकरी कामगारांना लायसन

कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील गुन्हेगारी मोडीत काढणार – देशमुख गुन्हेगारांची नाकेबंदी, अंगमेहनती,कष्टकरी कामगारांना लायसन

सर्व साधारण
pune bajar samiti पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/        आशिया खंडातील  सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा वरचा क्रमांक लागतो. या बाजारापेठेतील भूमिकेवर राज्यातील इतर बाजारपेठांचे निर्णायक धोरण अवलंबुन असतात. परंतु या बाजारपेठेवर बाह्य शक्तींचा प्रादुर्भाव झालाय. नवी मुंबईतील वाशी व नाशिक बाजाराचे नुकसान ज्या प्रवृत्तींनी घडवल, त्याच स्वरूपाच्या प्रवृत्तींनी पुण्यातील बाजारपेठेत अतिक्रमण केलं आहे. दरम्यान कृषी  उत्पन्न बाजार पेठेतील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करून त्यांची नाकेबंदी करण्यात येईल. शिवाय जे स्थानिक कामगार बाजार पेठेत हमाल, अंगमेहनती कामे करतात त्यांना कामाचे अधिकृत परवाने/ लायसन दिले जाणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी येथे दिली आहे.        सहकार क्षेत्रातील बाजार स...

राज्यात दोन वर्षांत ८१९ कारखाने बंद पडले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तोंड वर करून सांगितले, कामगारांची उपासमार

सामाजिक
subhash desai मुंबई/दि/        महाराष्ट्र राज्यात विविध कारणांमुळे २०१५-१६ मध्ये १५४ तर २०१७-१८ मध्ये ८१९ कारखाने बंद पडले आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेत तोंड वर करून सांगितली. त्याचवेळी बंद पडलेले कारखाने सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असून, वर्षभरापासून बेरोजगारीवर मात करण्यासाठी उद्योग विभागातर्फे अथक प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती देसाई यांनी यावेळी दिली. यामुळे हजारो कामगारांवर उपासमारीची कुर्‍हाड कोसळली आहे.        राज्यात गेल्या काही वर्षांत बेरोजगारीचे प्रमाण सातत्याने वाढत असून, नोटाबंदीच्या निर्णयामुळे लहान उद्योजक आणि किरकोळ व्यापार्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यातील कारखाने बंद पडत असल्यामुळे बेरोजगारीची समस्या तीव्र होत असून, राज्यात ५० लाख शिक्षित तरुण बेरोजगार झाल्याविषयीच्य...
अंगमेहनती, कष्टकरी, कामगार व हमालांना गुन्हेगार ठरविणार्या, मार्केटयार्ड युनियनच्या सचिवावर गुन्हे दाखल करा

अंगमेहनती, कष्टकरी, कामगार व हमालांना गुन्हेगार ठरविणार्या, मार्केटयार्ड युनियनच्या सचिवावर गुन्हे दाखल करा

सर्व साधारण
market yard pune मार्केटयार्ड पोलीस स्टेशनने मोघम तक्रार अर्जांवर किती जणांना गुन्हेगार बनविले.... बाजार समितीतील कर्मचार्‍यांकडून गुन्हेगारांना हाताशी धरून स्थानिक कामगारांचा छळ, परप्रांतियांना परवानगी नसतांना देखील बाजार आवारात राहण्याची बेकायदा सुविधा निर्माण केली. पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/        छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर  नगर, प्रेमनगर, गुलटेकडी व परिसरातील झोपडपट्ट्यांतील स्थानिक नागरीकांना कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील बाजार पेठेत बाजार आवारातील झाडू कामे, दुकाने व गाळ्यांची साफसफाईची कामे, धान्य, फळे व इतर मालांची पॅकींग करणे, सुरक्षा रक्षक, आऊटसोर्सिंगव्दारे भरण्यात येणारी बाजार समितीतील पदे, गटई व कटलरी मालाचे स्टॉल आदिंसारखी कामे मिळावी यासाठी प्रयत्न करणार्‍या स्थानिक युवकांवर खोट्या तक्रारी व बनावट स्वरूपाच्या मोघम तक्रारी पोलीस ठाण...
राज्यातील प्रस्थापित कॉंग्रेस- राष्ट्रवादी महाआघाडी भाजपा -सेना आघाडी व स्वाभिमानीला वंचितची धोबीपछाड…देशात चहावाला आणि महाराष्ट्रात कपबशीवाला मोठा फॅक्टर

राज्यातील प्रस्थापित कॉंग्रेस- राष्ट्रवादी महाआघाडी भाजपा -सेना आघाडी व स्वाभिमानीला वंचितची धोबीपछाड…देशात चहावाला आणि महाराष्ट्रात कपबशीवाला मोठा फॅक्टर

राजकीय
congress. ncp.vanchit पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/      मध्यवर्ती शासनकर्त्यांच्या चूकीच्या धोरणाविरूद्ध देशात वेगवेगळ्या पक्षांची आघाडी झाली. राज्यातही प्रस्थापित पक्षांनी आपआपली आघाडी महाआघाडीची स्थापना केली. यातही वर्षानुवर्षे सत्ता, संपत्तीपासून दूर असलेल्या समाजघटकांना विचारात न घेता, निव्वळ सत्ता मिळविण्यासाठी आघाड्या तयार झाल्या. वर्षानुवर्षे सत्ता आणि  संपत्ती धारण करणार्‍यांनाच पुनः पुनः उमेदवारी देण्यात आली. याच काळात राज्यातील सत्ता, संपत्ती, शिक्षण, सामाजिक न्यायापासून वंचित असलेल्या वर्गांना बरोबर घेवून वंचित बहुजन आघाडीची स्थापना ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली. धनगर, मुस्लिम, वंजारी, सारख्या ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी समाजातील दुर्लक्षित व वंचित समाजातील कार्यकर्त्यांना लोकसभेची उमेदवारी देवून, त्यांच्या बळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय...