Thursday, April 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सामाजिक

भारतातील मुस्लिमांची काळजी पाकिस्तानने करू नये; राजधानीत ओवेसीं-आंबेडकरांचा हल्लाबोल

सामाजिक
मुंबई/दि/ प्रतिनिधी/              पुलवामा हल्ला मोदी सरकारचे मोठे अपयश आहे. पुलवामा हल्ला मुत्सद्दीपणाचा, राजकीय आणि गुप्तचर यंत्रणेचा पराभव असून, येथील मुस्लीम समाजाच्या अधोगतीस कॉंग्रेस सरकारही जबाबदार आहे, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या जाहीर सभेत एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली.             दादर येथील शिवाजी पार्कमध्ये शनिवारी सायंकाळी वंचित बहुजन विकास आघाडीची विराट सभा पार पडली. यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन झाले. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.             ओवेसी म्हणाले, पुलवामामध्ये झालेला भ्याड हल...
पुण्यातील येरवडा अन्नधान्य कार्यालयाचा भोंगळ कारभार, दुकानदारांकडून मात्र भेटवस्तुंचा भडीमार

पुण्यातील येरवडा अन्नधान्य कार्यालयाचा भोंगळ कारभार, दुकानदारांकडून मात्र भेटवस्तुंचा भडीमार

सामाजिक
Rationing-Office-Yerwada पुणे/दि/ प्रतिनिधी/             पुणे शहरातील येरवडा अन्नधान्य वितरण कार्यालय अर्थात रेशन कार्यालयाचा भोंगळ कारभार सर्वश्रृतच आहे. गरजुंना अन्नापासून वंचित ठेवायचे आणि काळ्या बाजारात सरकारी अन्न धान्याची सर्रास विक्री करायची याची मोठी स्पर्धा रेशन दुकानदारांमध्ये सुरू असते. त्यात भरीस भर महा-ई-सेवा केंद्रच येरवडा अन्नधान्य कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी कार्यरत असल्याने महा ई सेवा केंद्र सोन्याहून पिवळी झालेली आहेत. त्यातच काही रेशन दुकानदारांकडून अन्नधान्य वितरण अधिकारी श्री. खताळ आणि आशा स्वामी यांच्यासाठी भेटवस्तुंचा एवढा भडीमार होताय हे पाहून सर्व सामान्य नागरीक आणि स्वयंसेवी संघटनांकडून या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी करीत आहेत.        &nbs...
पुणे पोलीसांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान डॉ. आनंद तेलतुंबडेंची अटक बेकायदा, विशेष न्यायालयाचा पुणे पोलीसांवर आसुड

पुणे पोलीसांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान डॉ. आनंद तेलतुंबडेंची अटक बेकायदा, विशेष न्यायालयाचा पुणे पोलीसांवर आसुड

सामाजिक
Dr-Teltumbade पुणे/दि/ प्रतिनिधी/            भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि कथित नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर, पुणे पोलिसांनी तेलतुंबडेंना पुण्याला आणले. आज न्यायालयात हजर करून त्यांच्या कोठडीची मागणी करण्यात येत होती. मात्र, येथील विशेष न्यायालयाने ही अटक बेकायदा असून, सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी असल्याचं म्हटलंय. दरम्यान पुण्यातील सत्र न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र, ही अटक बेकायदा असल्याचं विशेष न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुणे पोलिसांच्या कारवाईला रट्टा बसलाय.           पुणे पोलिस...
मुस्लिमांना दुय्यम दर्जाच्या वागणूकीविरूद्ध आयएएस अधिकारी शाह फैजल यांचा राजीनामा

मुस्लिमांना दुय्यम दर्जाच्या वागणूकीविरूद्ध आयएएस अधिकारी शाह फैजल यांचा राजीनामा

सामाजिक
काश्मीर/ दि/                  यूपीएससी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावणारे पहिले काश्मिरी ठरलेले, सन २००९च्या तुकडीतील आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी बुधवारी सेवेचा राजीनामा दिला. काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या हत्या आणि भारतीय मुस्लिमांना दिली जात असलेली दुय्यम वागणूक याच्या निषेधार्थ राजीनामा देत असल्याचे ३५ वर्षीय फैजल यांनी सांगितले.                 फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही घोषणा केली आहे. ‘काश्मीरमध्ये सातत्याने होणार्‍या हत्या, त्या रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून केले जाणारे अपुरे प्रयत्न, ब्राम्हणवादी गटांकडून २० कोटी भारतीय मुस्लिमांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, जम्मू-काश्मीर राजाच्या स्वतंत्र ओळखीवर हल्ले करून ती ...
खुल्या प्रवर्गात आता दलित- ओबीसी उमेदवारांनाही संधी

खुल्या प्रवर्गात आता दलित- ओबीसी उमेदवारांनाही संधी

सामाजिक
SC-OBC-Promotion मुंबई/दि/ समांतर आरक्षणावरून सुरू असलेला गोंधळ व संभ्रम अखेर राज्य सरकारने बुधवारी (ता. १९) दूर केला. खुल्या प्रवर्गात समाजातील सर्वच गुणवत्ताधारक उमेदवारांना संधी दिली मिळणार आहे. याबाबत राज्य सरकारने बुधवारी जीआर काढला आहे. या निर्णयामुळे एससी, एसटी, एनटी व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून शैक्षणिक प्रवेश व सरकारी नोकरीत संधी मिळणार आहे.       ऑगस्ट २०१४ मध्ये सरकारने जीआरद्वारे बदल करताना खुल्या प्रवर्गातील जागांवर दलित व मागास जातील उमेदवारांना आरक्षित प्रवर्गातून शैक्षणिक प्रवेश अथवा नोकरी हवी असल्यास ती मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यानुसारच राज्य लोकसेवा आयोगाने आपल्या भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टासह सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. या याचि...
शंभरातून एकाच युवकाला नोकरी, राज्य मागासवर्ग आयोगाचाच अहवाल

शंभरातून एकाच युवकाला नोकरी, राज्य मागासवर्ग आयोगाचाच अहवाल

सामाजिक
Maharashtra -Backward-class-commission-Pune नागपूर: राज्यात वर्षाला फक्त पाच टक्केच नोकर भरती होत असून शंभर पात्र युवकांमधून फक्त एका युवकालाच सरकारी नोकरी मिळते. राज्य मागासवर्गीय आयोगानेच आपल्या अहवालात याचा उल्लेख केला असल्याने आरक्षित आणि आरक्षणासाठी झटणार्‍या समाजाला प्रत्यक्षात काहीच फायदा होत नसल्याचे यावरून स्पष्ट होते.       अलीकडेच राज्य सरकारने मराठा समाजाला सोळा टक्के स्वतंत्र आरक्षण दिले आहे. धनगर, परीट, हलबा समाज अनुसूचित जातीच्या आरक्षणासाठी झटत आहे. ओबीसीमध्ये साडेतीनशे जातींचा आधीच समावेश आहे. मात्र, सरकारी पदभरती आरक्षण केवळ गाजरच ठरत असल्याचे दिसून येते. पाच टक्क्यांमध्ये अर्धा टक्का आरक्षितांच्या वाट्याला जातो.       लोकसेवांमधील आरक्षणाची चेष्टा असून शासकीय नोकरीची आशा बाळगून असलेल्या युवकांशी एक प्रकारचा विश...
महार समाजाची शौर्यगाथा शिवकाळापासून, अनेकांनी केला कौतुकाचा वर्षाव

महार समाजाची शौर्यगाथा शिवकाळापासून, अनेकांनी केला कौतुकाचा वर्षाव

सामाजिक
Mahar Regiment मुंबई: महार समाजाची शौर्यगाथा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनची आहे. शिवकाळामध्ये स्वराज्यातील किल्ल्यांच्या रक्षणाची जबाबदारी ही महार समाजावर असे, अशा शब्दांत अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला.  शनिवारी महार रेजिमेंट अमृत महोत्सव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.       गेट वे ऑप इंडियासमोर झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व महार रेजिमेंटचे अनेक महत्त्वाचे लष्करी अधिकारी उपस्थित होते. भीमा कोरेगावच्या लढाईचा वर्धापन दिन १ जानेवारी रोजी येत आहे.       गेल्या वर्षी भीमा कोरेगाव येथे झालेला हिंसाचार व त्यातून निर्माण झालेल्या सामाजिक विद्वेषाच्या पार्श्‍वभूमीवर या ...

अनु जाती, मराठा एकत्र आल्यामुळेच भाजपाने घडवली भीमा-कोरेगाव दंगल

सामाजिक
पणजी/ वृत्तसेवा/                  अनु जाती आणि मराठा समाज एकत्र आल्यामुळे भाजपाने धसका घेतला आणि भीमा-कोरगाव प्रकरण घडवून आणले, असे प्रतिपादन भीमा-कोरगाव प्रकरणाचे अभ्यासक प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी येथे शुक्रवारी केले. गोव्यातील विविध संघटनांनी एकत्र येऊन प्रा. तेलतुंबडे यांचे व्याख्यान आयोजिले होते.  लोकशाही, मतभेद आणि आर्थिक वाढ असा त्यांचा विषय होता. या व्याख्यानाच्या शेवटी ते भीमा-कोरगाव प्रकरणावर बोलले. काय घडवले गेले, कसे घडवले गेले ते त्यांनी उलगडले. जात आणि धर्माचा वापर करून ब्राह्मण्यवादी राजसत्तेने कसे डाव साधले असा त्यांच्या कथनाचा सूर होता. भीमा-कोरगावची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी त्यांनी सांगितली.                 यान...

महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणे घटनाबाह्य

सामाजिक
नवी दिल्ली : शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ‘महिलांना मंदिर प्रवेश नाकारणे हे घटनाबाह्य असून प्रत्येक वयोगटातील महिलेला मंदिर प्रवेशाचा हक्क आहे. त्यांना लिंगभेदावरून प्रवेश नाकारता येणार नाही’, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे देशातील सर्वच मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करण्याचा महिलांचा मार्ग मोकळा झाला आहे.                 शबरीमाला मंदिरात मासिक पाळी सुरू झालेल्या तरुणींना आणि महिलांना प्रवेश नाकारण्याबाबत यंग लॉयर्स असोसिएसनने दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश एम. खानविलकर, आर. एफ. नरीमन, डी. वाय. चंद्रचूड यांनी महिलांच्या बाजूने एकमतान...

भगवे झेंडे घेतलेल्या जमावाकडून दगडफेक-कोरेगाव भीमा हिंसाचार

सामाजिक
मुंबई/दि/ कोरेगाव भीमा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा निष्कर्ष काढणार्या पुण्याच्या सत्यशोधन समितीचे सदस्य भीमराव बनसोड यांनी गुरुवारी चौकशी आयोगापुढे साक्ष नोंदविली. ‘१ जानेवारीला भगवे झेंडे घेऊन हजारोंचा जमाव कोरेगाव भीमा येथे दाखल झाला. हे लोक स्थानिक नव्हते. या जमावाने विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या जमावावर दगडफेक केली,’ असा निष्कर्ष त्यांनी या अहवालात काढला आहे.                 सत्यशोधन समितीने सादर केलेल्या अहवालानुसार, वढूच्या रहिवाशांना १ जानेवारीला काहीतरी अघटित घडणार याची चाहूल लागली होती. कारण गोविंद गोपाळ समाधीच्या शेडची तोडफोड करण्यात आली. तेथील फलकही काढला होता. संभाजी महाराजांच्या समाधीजवळ काहीतरी अघटित घडणार, अशी अफवाही पसरली होती.         &nb...