Wednesday, April 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सामाजिक

पुणे महापालिकेतील कायम व 10 हजार कंत्राटी कामगारांच्या पाठीशी कारवा संस्था उभी – ॲड. अंबादास बनसोडे

पुणे महापालिकेतील कायम व 10 हजार कंत्राटी कामगारांच्या पाठीशी कारवा संस्था उभी – ॲड. अंबादास बनसोडे

सामाजिक
पुणे/दि/ नॅशनल फोरम प्रतिनिधी/राज्यातील शोषित, पिडीत, अत्याचारग्रस्त, वंचित घटक व समुहांच्या न्याय हक्कांसाठी कारवा ही संस्था कार्यरत असून, वकीलांसह सुसज्ज केडरबेस कार्यकर्त्यांची एकसंघपणे वाटचाल सुरू आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच महापालिका, जिल्हापरिषदांसह स्थानिक स्तरावरील सर्व शासन यंत्रणांमधील अधिकारी, कर्मचारी तसेच अन्यायग्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी कारवाँ ही संस्था महाराष्ट्रात कार्यरत असल्याची माहिती ॲड. अंबादास बनसोडे यांनी येथे दिली आहे.पुणे येथे झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत त्यांनी नमूद केलं की, राज्यातील जिल्हा व सत्र न्यायालये व उच्च न्यायालयात शोषित, पिडीत वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी कोर्ट प्रकरणे सुरू आहेत. तसेच अनुसूचिज जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदयानुसार देखील अनेक प्रकरणे उच्च न्यायालयात दाखल आहेत. प्रखरपणे ही कोर्ट प्रकरणे तडीस...
बारामती येथील जातीय अत्याचार पिडीतास 24 तास पोलीस संरक्षण देण्याचा न्यायालयाचा आदेश

बारामती येथील जातीय अत्याचार पिडीतास 24 तास पोलीस संरक्षण देण्याचा न्यायालयाचा आदेश

सामाजिक
बारामती येथील सैराट पार्ट - 2बारामती येथील जातीय अत्याचार पिडीतास 24 तास पोलीस संरक्षण देण्याचा न्यायालयाचा आदेशॲड. अंबादास बनसोडे यांचा युक्तीवाद न्यायालयाकडून मान्य,न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध उच्च न्यायालयालयात अपिल करणार - ॲड. अंबादास बनसोडे पुणे/दि/ प्रतिनिधी/बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जे. पी. शेख यांनी यवत पोलीस स्टेशन येथील जातीय अत्याचार गुन्ह्यातील फिर्यादी दत्तात्रय चव्हाण यांना 24 तास पोलीस संरक्षण देण्याचा आदेश देण्यात आला आहे. ॲड. अंबादास बनसोडे यांचा युक्तीवाद न्यायालयाने मान्य केला असला तरी न्यायनिर्णयाविरूद्ध उच्च न्यायालयात अपिल करणार असल्याचे ॲड. अंबादास बनेसाडे यांनी नॅशनल फोरम वार्ताहरांशी बोलाताना सांगितले आहे. जातीय अत्याचार गुन्ह्याची हकीकत अशी की, मार्च 2022 मध्य दापोडे ता. दौंड येथील आरोपी रमेश बाबु करडे व इतर जाण यांनी फिर्यादी श्री. च...
ॲट्रॉसिटी ॲक्ट ः समिती का गठीत नाही?

ॲट्रॉसिटी ॲक्ट ः समिती का गठीत नाही?

सामाजिक
: इ झेड खोब्रागडे (माजी सनदी अधिकारी) अट्रोसिटी ऍक्ट च्या अंतर्गत नियम 16 नुसार मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समिती गठीत करणे सरकार वर बंधनकारक आहे. परंतु अजूनही समिती गठीत झाली नाही, सांगताहेत माजी सनदी अधिकारी इ झेड खोब्रागडेमाहितीच्या अधिकारात प्राप्त माहितीचे पत्र सोबत आहेत, पाहावे. अट्रोसिटी ऍक्ट च्या अंतर्गत नियम 16 नुसार मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समिती गठीत करणे सरकार वर बंधनकारक आहे. परंतु अजूनही समिती गठीत झाली नाही. गृह विभागाचे 24 .2.2021 चे पत्र आणि सामाजिक न्याय विभागाचे दि 13 एप्रिल 2022 च्या पत्रावरून स्पष्ट होते . महाविकास आघाडीचे सरकार येऊन अडीच वर्षे झालीत. सामाजिक न्याय हा एक महत्वाचा विषय कॉमन मिनिमम प्रोग्रॅम मध्ये आहे.त्यासाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांची समन्वय ...
पुणे महापालिकेतील कामगार संघटनांची, कामगार आयुक्तांकडे तक्रार –

पुणे महापालिकेतील कामगार संघटनांची, कामगार आयुक्तांकडे तक्रार –

सामाजिक
पुणे महानगरपालिकेतील कामगारांना किमान वेतन मिळत नाही म्हणून विविध कामगार संघटनांनी अपर कामगार आयुक्त पुणे यांच्याकडे विविध स्वरूपात तक्रारी अर्ज देवून त्यामध्ये सर्व कंत्राटी कामगारांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार सुधारित वेतन मिळत नसल्याबाबत लेखी तक्रार देण्यात आली होती. तसेच कामगार कायदयाप्रमाणे कायदेशिर कारवाई करण्याची विनंती २०१६ मध्ये करण्यात आली होती. त्यानुसार अपर कामागार आयुक्त पुणे यांनी, महापालिका आयुक्त यांना कामगारांच्या किमान वेतनाबाबत कळविले होते की, किमान वेतन अधिनियम १९४८ अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था या रोजगार असलेल्या उद्योंगासाठी किंवा आस्थापनांसाठी नवीन अनुसूचित रोजगारांची/ उद्योगांची स्वतंत्र अनुसूची मध्ये समाविष्ठ करून किमान वेतनाचे दर २४/२/२०१५ रेाजी अधिसुचना जारी करून निर्धारित केलेले आहेत. सदरील दर हे नमूद केल्याप्रमाणे महापालिका क्षेत्रातील सर्व कायम,...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी – गजभिये

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी – गजभिये

सामाजिक
पुणे/दि/ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेसाठी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे, असे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी सांगितले.पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.नामांतर आंदोलनातील लढ्यातील शहिदांना अभिवादन करून श्री. गजभिये यांनी नामांतर लढ्यातील आठवणींना यावेळी उजाळा दिला. महासंचालक श्री. गजभिये म्हणाले, मराठवाड्यात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणाचा पाया रोवला. मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आजच्या दिवशी देऊन नामविस्तार करण्यात आला.यावेळी बार्टीच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार, सहाय्यक लेखाधिकारी श्रीमती स्मिता राऊत, श्री....
‘टेक फॉग’ ऍपच्या माध्यमातून भाजपाकडून फेक न्यूज आणि बीभत्स शिवीगाळ

‘टेक फॉग’ ऍपच्या माध्यमातून भाजपाकडून फेक न्यूज आणि बीभत्स शिवीगाळ

सामाजिक
नवी दिल्ली: ‘टेक फॉग’ नावाचे एक अत्याधुनिक व छुपे ऍप सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी संबंधित राजकीय यंत्रणांद्वारे वापरले जात असल्याचा दावा, स्वत: एक नाराज भाजप कर्मचारी असल्याचे सांगणार्‍या, Aरीींहळीहरीार०८ या निनावी ट्विटर अकाउंटने, एप्रिल २०२० मध्ये ट्विट्सच्या एका मालिकेद्वारे, केला होता. भाजपची लोकप्रियता कृत्रिमरित्या फुगवण्यासाठी, टीकाकारांना छळण्यासाठी आणि सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवरील प्रपोगंडा राबवण्याचे ण्याचे उद्दिष्ट या ऍपपुढे आहे, असेही दावा करणार्याने म्हटले आहे. एकप्रकारे त्याने भाजपाचा पर्दाफाश करत त्यांचा बेगडी मुखवटा टराटरा फाडला आहे. या ट्विटर हॅण्डलने टेक फॉग या ‘छुप्या ऍप’चा उल्लेख केला होता. हे ऍप ‘रिकॅप्चा कोड्स बायपास’ करून वापरकर्त्यांना ‘टेक्स्ट्स व हॅशटॅग ट्रेण्ड्स ऑटो-अपलोड’ करण्याची परवानगी देते, असेही म्हटले होते. अशा प्रकारच्या ऍपचा उल्लेख आल्य...
राज्यात सत्ता कोणत्याही पक्षाची आली तरी सत्ताधारी हेच असतात व विरोधी पक्षातही हेच असतात.

राज्यात सत्ता कोणत्याही पक्षाची आली तरी सत्ताधारी हेच असतात व विरोधी पक्षातही हेच असतात.

सामाजिक
कोणताही राजकीय पक्ष आणि त्याचा नेता महागाई, बेरोजगारी, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण या विषयावर बोलत नाहीत. पदोन्नतीचे आरक्षणाबाबतही यांना काहीच देणं-घेणं नाही. सगळे गप्प असतात. जनतेचा रेटा आल्यास, तेवढ्यापुरते तोंड उघडतात, आणि पुन्हा गप्प बसतात. ते का गप्प बसतात हे तरी पहा-१. शरद पवार - प्रा.एन.डी. पाटील.२. शंकरराव मोहिते-पाटील - बाळासाहेब देसाई.३. दिलीपराव देशमुख (विलासराव देशमुखांचे बंधू) माजी राज्यमंत्री अजित घोरपडे हे परस्परांचे साडू-बंधू४. अजित पवार यांची पत्नी - सुनेत्रा पवार या खासदार पद्मसिंह पाटील यांची धाकटी बहीण आहे.५. जयंत पाटील यांची बहीण - माजी आमदार अहमदनगर जिल्ह्यातील प्रसाद तनपुरे यांची पत्नी आहे (मेहुणे)६ जयंत पाटील - शिराळ्याचे सत्यजीत देशमुख (परस्परांचे साडू-बंधू).७ आमदार विलासराव शिंदे यांची बहीण - शिवाजीराव देशमुख (सभापती) यांची पत्नी आ...
कोरेगाव-भीमा लढाईतील ५०० शूरवीर मावळ्यांचा अभिमान का बाळगावा?

कोरेगाव-भीमा लढाईतील ५०० शूरवीर मावळ्यांचा अभिमान का बाळगावा?

सामाजिक
छत्रपती शिवाजी राजांनी सुरू केलेला शिवशक पेशव्यांनी बंद पाडला आणि मुस्लिमांचा फसली शक सुरु केला. पेशव्यांनी संस्कृत विद्वान छत्रपती संभाजीराजांना तीन वेळा मारण्याचा कट केला आणि शेवटी औरंगजेबाच्या ताब्यात देऊन ब्राह्मणीधर्मानुसार त्यांना हाल हाल करून ठार मारले. पहिल्या बाजीराव पेशव्याने जोरावरखानाचा पराभव करून गुजरात जिंकणार्‍या मराठा सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना तह करण्यासाठी बोलावून कैदेत टाकले आणि त्यांना कैदेत मारले. बाजीरावाने त्यांच्या मुलाला द्वेषापोटी दगाबाजीने ठार मारले. पहिल्या शाहू महाराजांनी मध्यस्थी केल्यामुळे बाजीरावाला जीवदान मिळाले,अन्यथा त्याच वेळेस उमाबाई दाभाडे यांनी बाजीरावाला ठार केले असते.तिसर्‍या पानिपत युद्धाच्या वेळेस अब्दाली युद्धाचे नियोजन करत होता, तर पेशवे यज्ञ, याग,होम हवन, भेदाभेद, व्रतवैकल्ये करण्यात दंग होते. पेशवे हे भोजनाच्या वेळेस जाधवराव, निंबाळकर,...
समीर वानखेडे हिंदू की मुस्लिम? बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला दाखला

समीर वानखेडे हिंदू की मुस्लिम? बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला दाखला

सामाजिक
मुंबई/दि/छउइ चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी धर्म लपवून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे समीर वानखेडे संकटात सापडले असताना आता वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनी मात्र समीर वानखेडे हे कायदेशीर दृष्ट्या अडचणीत येऊ शकत नाहीत, असे मत व्यक्त केले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा दाखला दिला आहे. समीर वानखेडे यांनी वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर वडिलांचा मुस्लीम धर्म न स्वीकारता वडिलोपार्जित हिंदू धर्म स्विकारल्याचं दिसते आहे, समीर वानखेडेंबाबत आपण माध्यमांमधून जे वाचतो आहे त्याचा विचार केला तर प्रमाणपत्र रद्द होईल असे वाटत नाही असे बाळासाहेब आंबेडकर आंबेडकर यांनी म्हटले आहे.मुलगा किंवा मुलगी सज्ञान होईपर्यंत म्हणजेच वयाच्या १८ वर्षांपर्यंत आई-वडील यांच्या ताब्यात असतात....
दी ग्रेट महार

दी ग्रेट महार

सामाजिक
महार हे भारताचे मूळ व पुरातन रहिवाशी आहेत. महारांचा प्राचीन इतिहास मोठा गौरवशाली, शूरवीरांचा आहे. महार हे मूळ राज्यकर्ती जमात होती. महारांच्या उज्वल इतिहासाला उच्चवर्णियांनी दडपून टाकले. यूरोपीय संशोधक जॉन विल्स सन यांनी महाराष्ट्र हे महाराचे राज्य असलेला देश होता असे म्हटले आहे. जे. टी मोलवर्थ यांचे सुद्धा हेच मत आहे. राजाराम शात्री भागवत यांनी शास्त्रीय पद्धतीने संशोधन करून प्राचीन नाग म्हणजे महार होय असे म्हटले आहे. जागतिक कीर्तीचे ड्रा. केतकर यांनी महाराष्ट्र हे महाराचे प्राचीन राज्य आहे असे म्हटले आहे. महात्मा जोतिबा फुले आपल्या ’गुलामगिरी ’ ह्या पुस्तकात लिहितात महार हे पूर्वीचे राजे होते. मांग स्वदेशासाठी भट लोकांशी लढले म्हणून भटानी त्यांची अशी दुर्देशा केली की, त्यांना अन्न अन्न करावयास लावले. विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात, की, महार हे मंध्य युगात जमिनीचे मालक होते. वतन दार म्हण...